Description
हा काळ अतिशय स्फोटक ,
अस्थिर आणि व्यस्त. काळाच्या हाती बाण,
हृदयात ज्वाळा, डोळ्यांपुढे एकमेव लक्ष्य ! बिरसाला
समजत होत, सुगाना आणि
कर्मी हे निमित्तमात्र होते. त्याची निर्मिती केली होती
काळाने. मुंडाच्या जीवनात
वर्षानुवर्षे होळीची आग जळत होती. या उलगुलांनची
आग बिरसाशिवाय कोणालाही
लावता आली नव्हती. आता वन्ही – उत्सव व्हायची गरज
होती, म्हणूनच काळाने
बिरसाची योजना केली होती.
Reviews
There are no reviews yet.