Description
सर्वसाधारणपणे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या 1857 चा उठाव म्हणजे भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना होय. या उठावाला राष्ट्रीय चळवळीचे परिणाम लाभले असेल तरी या उठावाबद्दल अजूनही वाद होत असतात. विस्तृत प्राथमिक संदर्भाबारोबरच इतर अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमधून या पुस्तकातील विविध विषयांवर लिहिलेले निबंध या उठावाचे स्वरूप, कारणे, व्याप्ती आणि ज्या उठावाचे राष्ट्रीय साहित्यावरील परिणाम आणि गजाच्या इतर भागांत त्याबद्द्ल उमटलेल्या प्रतिक्रियांबाबत विस्तृत चर्चा करतात.
पी. सी. जोशी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 1135 ते 1148 पर्यंत महासचिव होते. 1857 चा उठावाचे विशेष अध्ययन करतानाच विविध विषयांवरील तदन्य अभ्यासकांना एकत्र आणून परिश्रमपूर्वक त्यांनी हा अमूल्य ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवला आहे.
Reviews
There are no reviews yet.